जागतिक भूक निर्देशांकात भारताची मोठी घसरण

जागतिक भूक निर्देशांकात भारताची मोठी घसरण


  • जागतिक भूक निर्देशांकात २०१९ मध्ये भारताचा १०२ वा क्रमांक
  • नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेशपेक्षा वाईट स्थिती
  • ११७ देशांमध्ये १०२ वे स्थान
  • चीनचा २५ वा क्रमांक
  • जागतिक भूक निर्देशांकात २०१९ मध्ये भारताचा १०२ वा क्रमांक लागला
  • २०१८ मध्ये तो ११७ देशांत ९५ व्या स्थानावर होता.
  • आता नेपाळ, पाकिस्तान व बांगलादेश या देशांनंतर भारताचा क्रमांक आहे.
  • बेलारूस, युक्रेन, तुर्की, क्युबा व कुवेत या देशांनी वरचे क्रमांक पटकावले आहेत.
  • २००० मध्ये भारताचा ११३ देशात ८३ वा क्रमांक होता
    यातील भारताचे गुण २००५ मध्ये ३८.९ होते ते २०१० मध्ये ३२ झाले,
    २०१९ मध्ये ३०.३ झाले आहेत.
See also 68 National Prize Awards 2022 - ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022

Leave a Comment