अतिमहत्त्वाचे भारताचा भूगोल नेहमी येणारे प्रश्न-उत्तरे MPSC / TALATHI / POLICE

अतिमहत्त्वाचे भारताचा भूगोल नेहमी येणारे प्रश्न-उत्तरे MPSC / TALATHI / POLICE


•भारताचा क्षेत्रफळाच्या नुसार जगात ……..

• पहिल्या

•तिसर्‍या

•सातव्या

• •>> उत्तर ०७

•जगाच्या किती टक्के भाग आशिया खंड ने व्यापले आहे •

•20.51

•29.5

•25.5

•>>29.5 %

•बंगाल चे दु:ख म्हणून कोणती नदी ओळखली जाते

•कोसी नदी

•गंगा नदी

•दामोदर नदी

•>>>दामोदर नदी

•राजस्थान मधील थार वाळवंट एकूण क्षेत्रफळा पैकी किती टक्के आहे?

•30%

•40%

•60%

•70%

•>>60% •

• •सदाहरित वन करिता भारतातील प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे

• •पश्चीम घाट

•हिमालय

•सुंदरबन

• •>>पश्चीम घाट

•डेम्पियर – हॉज्ज लाइन खालीलपैकी कोणत्याशी संबंधित आहे?

•कॅम्बेचा आखात

•पाल्क सामुद्रधुनी

•अंदमान निकोबार बेटे

•सुंदरबन

• •>>सुंदरबन

•सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे

•आशिया

• आफ्रिका

•उत्तर अमेरिका

•दक्षिण अमेरिका

• •>>आफ्रिका

•भारतातील सर्वात मोठे मीठ उत्पादक राज्य कोणते आहे?

•राजस्थान

•गुजरात

•तामिळनाडू

•ओडिशा

• •>>गुजरात

•महासागर उतरता क्रम ओळखा

• •अटलांटिक महासागर,

•हिंदी महासागर,

•प्रशांत महासागर,

•आर्टिक महासागर

•>>प्रशांत,अटलांटिक महासागर, हिंदी महासागर,आर्टिक महासागर

•पीर पंजाल पर्वतराग कोठे आहे?

अरुणाचल प्रदेश

•जम्मू आणि काश्मीर

•पंजाब

•उत्तराखंड

• •>> जम्मू आणि काश्मीर

See also Police Bharti Exam Questions 2021 || पोलीस भरती प्रश्न उत्तरे 2021 ||

Leave a Comment