महत्वाचे 30 प्रश्न -सर्व स्पर्धा परीक्षा – TOP 30 प्रश्न उत्तरे

महत्वाचे प्रश्न -सर्व स्पर्धा परीक्षा – TOP प्रश्न उत्तरे

Police Bharti ZP MIDC TALATHI EXAM

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमन’ किती रोजी अस्तित्वात आला?

1. २ फेब्रुवारी २००८

2. २ फेब्रुवारी २००६

3. २२ फेब्रुवारी २००९

4. १२ फेब्रुवारी २००७

>>2. २ फेब्रुवारी २००६


खालीलपैकी कोणापासून मिळणारी उर्जा प्रदूषणरहित असते?

1. पेट्रोल

2. केंद्रीकीय क्रियाधानी

3. कोळसा

4. सौरघट

>>4. सौरघट

‘होन्शू बेटे’ खालीलपैकी कुठे आहे?

1. कास्पियन सी

2. चीनचा समुद्र

3. हिंदी महासागर

4. जपानचा समुद्र

>>4. जपानचा समुद्र

‘पंतप्रधान जन-धन योजने’चे घोषवाक्य काय?

1. पंतप्रधान जन-धन

2. माझे खाते माझे विधाते

3. बँकेत चला खाते उघडा

4. माझे भाग्य माझा खात्यात

>>2. माझे खाते माझे विधाते

भारतात चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन ……….. या राज्यात होते.

1. पंजाब

2. कर्नाटक

3. आसाम

4. अरुणाचल प्रदेश

>>2. कर्नाटक

खालीलपैकी …………… या समाजसुधारकाने उक्ती व कृती यांमध्ये एकवाक्यता दर्शवून स्वतः विधवाविवाह केला.

1. गो. गा. आगरकर

2. महर्षी वि. रा. शिंदे

3. महर्षी कर्वे

4. महात्मा फुले

>>3. महर्षी कर्वे

वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून ………………. यांनी जिंकला.

1. यांपैकी नाही

2. पहिला बाजीराव

3. चिमाजी अप्पा

4. सदाशिवभाऊ

>> चिमाजी अप्पा

खालीलपैकी ………. या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला.

1. वली प्रक्रिया

2. भ्रंश

3. दर्दी कोसळणे

4. ज्वालामुखी उद्रेक

>>1. वली प्रक्रिया

राष्ट्रपतीपदासाठी किमान वयोमर्यादा ……… आहे.

1. ३० वर्षे

2. ३५ वर्षे

3. २५ वर्षे

4. ४० वर्षे

>>2. ३५ वर्षे

लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस कोणता?

1. कार्बन डायऑक्साईड

2. मिथेन

See also GK MARATHI सामान्य ज्ञान :- Spardha Pariksha IMP MCQ // Prashn Uttre // सर्व विषय

3. कार्बन मोनोक्साइड

4. सल्फर डायऑक्साईड

>>1. कार्बन डायऑक्साईड

घटकराज्याच्या महाधीवक्त्यांची नियुक्ती ……….. यांच्यामार्फत केली जाते.

1. राज्यपाल

2. गृहमंत्री

3. मुख्यमंत्री

4. अर्थमंत्री

>>1. राज्यपाल

‘अयोध्या’ हे शहर …………….. या राज्यात आहे.

1. बिहार

2. उत्तरप्रदेश

3. उत्तराखंड

4. पश्चिम बंगाल

>> उत्तरप्रदेश

ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कुठे पडतो?

1. चेन्नई

2. मुंबई

3. दिल्ली

4. पणजी

>>1. चेन्नई

सोनमर्ग, गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे ……….. या राज्यात आहेत.

1. सिक्कीम

2. आसाम

3. जम्मू आणि काश्मीर

4. मेघालय

>>3. जम्मू आणि काश्मीर

‘राजेवाडी’ हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?

1. अंजीर

2. काजू

3. डाळिंब

4. जांभूळ

>>1. अंजीर

Leave a Comment