महत्वाचे 30 प्रश्न – Mega Bharti Police Bharti Arogya Vibhag Bharti Van Vibhag Gramsewak MIDC ZP Exam 2020

महत्वाचे 30 प्रश्न – Mega Bharti Police Bharti Arogya Vibhag Bharti Van Vibhag Gramsewak MIDC ZP Exam 2020

महत्वाचे 30 प्रश्न - Mega Bharti Police Bharti Arogya Vibhag Bharti Van Vibhag Gramsewak MIDC ZP Exam 2020

‘राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमन’ किती रोजी अस्तित्वात आला?

1. २ फेब्रुवारी २००८

2. २ फेब्रुवारी २००६

3. २२ फेब्रुवारी २००९

4. १२ फेब्रुवारी २००७

>>2. २ फेब्रुवारी २००६

खालीलपैकी कोणापासून मिळणारी उर्जा प्रदूषणरहित असते?

1. पेट्रोल

2. केंद्रीकीय क्रियाधानी

3. कोळसा

4. सौरघट

>>4. सौरघट

‘होन्शू बेटे’ खालीलपैकी कुठे आहे?

1. कास्पियन सी

2. चीनचा समुद्र

3. हिंदी महासागर

4. जपानचा समुद्र


>>4. जपानचा समुद्र

‘पंतप्रधान जन-धन योजने’चे घोषवाक्य काय?

1. पंतप्रधान जन-धन

2. माझे खाते माझे विधाते

3. बँकेत चला खाते उघडा

4. माझे भाग्य माझा खात्यात

>>2. माझे खाते माझे विधाते

भारतात चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन ……….. या राज्यात होते.


1. पंजाब

2. कर्नाटक

3. आसाम

4. अरुणाचल प्रदेश


>>2. कर्नाटक

खालीलपैकी …………… या समाजसुधारकाने उक्ती व कृती यांमध्ये एकवाक्यता दर्शवून स्वतः विधवाविवाह केला.

1. गो. गा. आगरकर

2. महर्षी वि. रा. शिंदे

3. महर्षी कर्वे

4. महात्मा फुले


>>3. महर्षी कर्वे

वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून ………………. यांनी जिंकला.

1. यांपैकी नाही

2. पहिला बाजीराव

3. चिमाजी अप्पा

4. सदाशिवभाऊ

>> चिमाजी अप्पा

खालीलपैकी ………. या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला.

1. वली प्रक्रिया

2. भ्रंश

3. दर्दी कोसळणे

4. ज्वालामुखी उद्रेक

>>1. वली प्रक्रिया

राष्ट्रपतीपदासाठी किमान वयोमर्यादा ……… आहे.

1. ३० वर्षे

See also Computer Most Important MCQ || All Exams || संगणक प्रश्न उत्तर

2. ३५ वर्षे

3. २५ वर्षे

4. ४० वर्षे

>>2. ३५ वर्षे

लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस कोणता?

1. कार्बन डायऑक्साईड

2. मिथेन

3. कार्बन मोनोक्साइड

4. सल्फर डायऑक्साईड

>>1. कार्बन डायऑक्साईड


घटकराज्याच्या महाधीवक्त्यांची नियुक्ती ……….. यांच्यामार्फत केली जाते.

1. राज्यपाल

2. गृहमंत्री

3. मुख्यमंत्री

4. अर्थमंत्री

>>1. राज्यपाल

‘अयोध्या’ हे शहर …………….. या राज्यात आहे.

1. बिहार

2. उत्तरप्रदेश

3. उत्तराखंड

4. पश्चिम बंगाल

>> उत्तरप्रदेश

ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कुठे पडतो?


1. चेन्नई

2. मुंबई

3. दिल्ली

4. पणजी

>>1. चेन्नई

‘राजेवाडी’ हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?

1. अंजीर

2. काजू

3. डाळिंब

4. जांभूळ

>>1. अंजीर


भारतातील सर्वोच्च शिखर कोणते?

1. के-२

2. कळसुबाई

3. नंदादेवी

4. अन्नपूर्णा


>>1. के-२ [8,611 मीटर ]


चंद्र व सूर्य यांचा दरम्यान पृथ्वी आल्यास ……….. हे ग्रहण होते.

1. खंडग्रास सूर्यग्रहण

2. चंद्रग्रहण

3. कंकणाकृती सूर्यग्रहण

4. खग्रास सूर्यग्रहण

>>2. चंद्रग्रहण

‘बक्सारची लढाई’ …………… वर्षी झाली.

1. १८६४

2. १५६४

3. १६६४

4. १७६४

>>4. बक्सारची लढाई २२ ऑक्टोबर, १७६४ झाली

भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय …………… येथे आहे.

1. मुंबई

2. दिल्ली

3. कोलकाता

4. चंडीगड

>>1. मुंबई

……….. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधाळेपणा संभवतो.

1. ड

2. क

3. ब

4. अ


>>4. अ

सूर्याला सर्वात जवळ असणारा ग्रह …….. आहे.

See also गुरुत्वाकर्षण PYQ - प्रश्न उत्तरे

1. बुध

2. शुक्र

3. मंगळ

4. पृथ्वी

>>1. बुध

…………. येथे भारताने पहिली अणुचाचणी घेतली.

1. पोखरण

2. दिल्ली

3. माथेरान

4. जयपूर


>>1. पोखरण

सेंट्रल वाॅटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन’ महाराष्ट्रात ……………. येथे आहे.

1. मुंबई

2. नागपूर

3. पुणे

4. नाशिक

>>3. पुणे

कोल्हा काकडीला राजी’ या म्हणीचा अर्थ कोणता?

1. कोल्हा काकडी खातो.

2. मनुष्यांचे स्वभाव सारखेच असतात.

3. चतुर माणसे लबाड बोलतात.

4. क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात.

>>4. क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात.

‘रुरकेला’ लोह-पोलाद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण …………….. राज्यात आहे.

1. पश्चिम बंगाल

2. झारखंड

3. राजस्थान

4. ओडिशा

>>4. ओडिशा


‘रेडी’ हे बंदर ………………. या जिल्ह्यात आहे.

1. रत्नागिरी

2. ठाणे

3. रायगड

4. सिंधुदुर्ग

>>4. सिंधुदुर्ग

‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११’ ……………….. या शहरांना जोडतो.

1. सातारा-पुणे

2. नागपूर-मुंबई

3. सोलापूर-धुळे

4. धुळे-नागपूर

>>3. सोलापूर-धुळे

आझाद हिंद सेने’चे अध्यक्ष व सरसेनापती कोण होते?

1. शहनवाजखान

2. कॅ. लक्ष्मी स्वामिनाथन

3. शामाप्रसाद मुखर्जी

4. सुभाषचंद्र बोस

>>4. सुभाषचंद्र बोस


Leave a Comment