महत्वाचे 30 प्रश्न – Mega Bharti Police Bharti Arogya Vibhag Bharti Van Vibhag Gramsewak MIDC ZP Exam 2020
‘राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमन’ किती रोजी अस्तित्वात आला?
1. २ फेब्रुवारी २००८
2. २ फेब्रुवारी २००६
3. २२ फेब्रुवारी २००९
4. १२ फेब्रुवारी २००७
>>2. २ फेब्रुवारी २००६
खालीलपैकी कोणापासून मिळणारी उर्जा प्रदूषणरहित असते?
1. पेट्रोल
2. केंद्रीकीय क्रियाधानी
3. कोळसा
4. सौरघट
>>4. सौरघट
‘होन्शू बेटे’ खालीलपैकी कुठे आहे?
1. कास्पियन सी
2. चीनचा समुद्र
3. हिंदी महासागर
4. जपानचा समुद्र
>>4. जपानचा समुद्र
‘पंतप्रधान जन-धन योजने’चे घोषवाक्य काय?
1. पंतप्रधान जन-धन
2. माझे खाते माझे विधाते
3. बँकेत चला खाते उघडा
4. माझे भाग्य माझा खात्यात
>>2. माझे खाते माझे विधाते
भारतात चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन ……….. या राज्यात होते.
1. पंजाब
2. कर्नाटक
3. आसाम
4. अरुणाचल प्रदेश
>>2. कर्नाटक
खालीलपैकी …………… या समाजसुधारकाने उक्ती व कृती यांमध्ये एकवाक्यता दर्शवून स्वतः विधवाविवाह केला.
1. गो. गा. आगरकर
2. महर्षी वि. रा. शिंदे
3. महर्षी कर्वे
4. महात्मा फुले
>>3. महर्षी कर्वे
वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून ………………. यांनी जिंकला.
1. यांपैकी नाही
2. पहिला बाजीराव
3. चिमाजी अप्पा
4. सदाशिवभाऊ
>> चिमाजी अप्पा
खालीलपैकी ………. या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला.
1. वली प्रक्रिया
2. भ्रंश
3. दर्दी कोसळणे
4. ज्वालामुखी उद्रेक
>>1. वली प्रक्रिया
राष्ट्रपतीपदासाठी किमान वयोमर्यादा ……… आहे.
1. ३० वर्षे
2. ३५ वर्षे
3. २५ वर्षे
4. ४० वर्षे
>>2. ३५ वर्षे
लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस कोणता?
1. कार्बन डायऑक्साईड
2. मिथेन
3. कार्बन मोनोक्साइड
4. सल्फर डायऑक्साईड
>>1. कार्बन डायऑक्साईड
घटकराज्याच्या महाधीवक्त्यांची नियुक्ती ……….. यांच्यामार्फत केली जाते.
1. राज्यपाल
2. गृहमंत्री
3. मुख्यमंत्री
4. अर्थमंत्री
>>1. राज्यपाल
‘अयोध्या’ हे शहर …………….. या राज्यात आहे.
1. बिहार
2. उत्तरप्रदेश
3. उत्तराखंड
4. पश्चिम बंगाल
>> उत्तरप्रदेश
ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कुठे पडतो?
1. चेन्नई
2. मुंबई
3. दिल्ली
4. पणजी
>>1. चेन्नई
‘राजेवाडी’ हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?
1. अंजीर
2. काजू
3. डाळिंब
4. जांभूळ
>>1. अंजीर
भारतातील सर्वोच्च शिखर कोणते?
1. के-२
2. कळसुबाई
3. नंदादेवी
4. अन्नपूर्णा
>>1. के-२ [8,611 मीटर ]
चंद्र व सूर्य यांचा दरम्यान पृथ्वी आल्यास ……….. हे ग्रहण होते.
1. खंडग्रास सूर्यग्रहण
2. चंद्रग्रहण
3. कंकणाकृती सूर्यग्रहण
4. खग्रास सूर्यग्रहण
>>2. चंद्रग्रहण
‘बक्सारची लढाई’ …………… वर्षी झाली.
1. १८६४
2. १५६४
3. १६६४
4. १७६४
>>4. बक्सारची लढाई २२ ऑक्टोबर, १७६४ झाली
भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय …………… येथे आहे.
1. मुंबई
2. दिल्ली
3. कोलकाता
4. चंडीगड
>>1. मुंबई
……….. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधाळेपणा संभवतो.
1. ड
2. क
3. ब
4. अ
>>4. अ
सूर्याला सर्वात जवळ असणारा ग्रह …….. आहे.
1. बुध
2. शुक्र
3. मंगळ
4. पृथ्वी
>>1. बुध
…………. येथे भारताने पहिली अणुचाचणी घेतली.
1. पोखरण
2. दिल्ली
3. माथेरान
4. जयपूर
>>1. पोखरण
सेंट्रल वाॅटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन’ महाराष्ट्रात ……………. येथे आहे.
1. मुंबई
2. नागपूर
3. पुणे
4. नाशिक
>>3. पुणे
कोल्हा काकडीला राजी’ या म्हणीचा अर्थ कोणता?
1. कोल्हा काकडी खातो.
2. मनुष्यांचे स्वभाव सारखेच असतात.
3. चतुर माणसे लबाड बोलतात.
4. क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात.
>>4. क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात.
‘रुरकेला’ लोह-पोलाद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण …………….. राज्यात आहे.
1. पश्चिम बंगाल
2. झारखंड
3. राजस्थान
4. ओडिशा
>>4. ओडिशा
‘रेडी’ हे बंदर ………………. या जिल्ह्यात आहे.
1. रत्नागिरी
2. ठाणे
3. रायगड
4. सिंधुदुर्ग
>>4. सिंधुदुर्ग
‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११’ ……………….. या शहरांना जोडतो.
1. सातारा-पुणे
2. नागपूर-मुंबई
3. सोलापूर-धुळे
4. धुळे-नागपूर
>>3. सोलापूर-धुळे
आझाद हिंद सेने’चे अध्यक्ष व सरसेनापती कोण होते?
1. शहनवाजखान
2. कॅ. लक्ष्मी स्वामिनाथन
3. शामाप्रसाद मुखर्जी
4. सुभाषचंद्र बोस
>>4. सुभाषचंद्र बोस