भारताचा भूगोल — अतिमहत्वाचे 30 प्रश्न उत्तरे // सर्व स्पर्धा परीक्षा // POSTMAN SSC MPSC RRB IBPS
जागतिक लोकसंखेच्या किती टक्के लोकसंख्या भारतात आहे ?
A. 10.56%
B. 12.89%
C. 17.74%
D. 22.45%
>>> 17.74%
भारताची पच्चीम किनारपट्टी कोणत्या पर्वताने व्यापली आहे ?
(A)सहयान्द्री
(B) सातपुडा
(C) हिमालय
(D) निलगिरी
>>> सहयान्द्री
दक्षिणेची गंगा कोणाला म्हणतात ?
A. तापी
B. नर्मदा
C. गोदावरी
D. कृष्णा
>>> गोदावरी
नगार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे
A. कावेरी
B. कृष्णा
C. भीमा
D. गोदावरी
>>> कृष्णा
हिराकुंड धरण कोणत्या राज्यात आहे ?
(A) पंजाब
(B) मध्यप्रदेश
(C) ओरिसा
>> ओरिसा
सोयाबीन उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे ?
महाराष्ट्र
मध्यप्रदेश
उत्तरप्रदेश
कर्नाटक
>> मध्यप्रदेश
अल्यूमिनियम तयार करण्यासाठी कोणते खनिज वापरतात ?
लोह
बॉक्सइट
मग्निज
पायराईट
>> बॉक्सइट
खालीलपैकी कोणत्या राज्यात थोरीअम खानी आहे ?
(A) केरळ
(B) बिहार
(C) कर्नाटक
>> केरळ
100% साक्षर झालेला भारतातील पहिला जिल्हा कोणता ?
(A) एर्णाकुलम
(B) कलकत्ता
(C) मुंबई
(D) चंद्रपुर
>> एर्णाकुलम
सध्या भारतात एकूण किती राज्य आहेत ?
– 29
– 28
– 30
>> 28
भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणत्या नदीवर उभारण्यात आले ?
– सतलज
– गोदावरी
– कावेरी
– दामोदर
>> कावेरी