भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे – भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी … Read more

महाराष्ट्र पंचायतराज 50 प्रश्न उत्तरे

महाराष्ट्र पंचायतराज 50 प्रश्न उत्तरे | Polity Maharashtra PYQ महाराष्ट्रातील पंचायतराज ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?➡️ – जिल्हाधिकारी ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?➡️ – जिल्हाधिकारी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?➡️ – 5 वर्षे ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?➡️ – पहिल्या सभेपासून ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन … Read more

पंचायत राज – प्रश्न उत्तरे || तलाठी पोलिस ZP ग्रामसेवक MPSC वनसेवा EXAM

पंचायत राज – प्रश्न उत्तरे || तलाठी पोलिस ZP ग्रामसेवक MPSC वनसेवा EXAM भारतात पहिली महानगरपालिका कोठे स्थापन झाली ? >> मद्रास [1688] बळवंतराय मेहता समिति कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली ? >> उत्तर- 1957 [जानेवारी] समुदाय विकास कार्यक्रम ही योजना केंद्र सरकारने ग्रामीण भागासाठी केव्हा सुरू केली ? >>>उत्तर- 1952 महाराष्ट्र पंचायत राज … Read more