पोलीस / आरोग्य -भरती स्पर्धा परीक्षा // Police Bharti Pariksha // Arogya Vibhag Pariksha Prashn Uttre
‘राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमन’ किती रोजी अस्तित्वात आला?
1. २ फेब्रुवारी २००८
2. २ फेब्रुवारी २००६
3. २२ फेब्रुवारी २००९
4. १२ फेब्रुवारी २००७
>>2. २ फेब्रुवारी २००६
खालीलपैकी कोणापासून मिळणारी उर्जा प्रदूषणरहित असते?
1. पेट्रोल
2. केंद्रीकीय क्रियाधानी
3. कोळसा
4. सौरघट
>>4. सौरघट
महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ?
1. ठोसेघर धबधबा
2.मुक्तागिरी धबधबा
3.महाबळेश्वर धबधबा
4.या पैकी नाही
>>4. ठोसेघर धबधबा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?
1.नांदेड
2.हिंगोली
3. औरंगाबाद
4.वाशिम
>>2. औरंगाबाद
महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात ?
1.नांदेड
2.पुणे
3.नागपूर
4.मुंबई
>>2. पुणे
खालीलपैकी ………. या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला.
1. वली प्रक्रिया
2. भ्रंश
3. दर्दी कोसळणे
4. ज्वालामुखी उद्रेक
>>1. वली प्रक्रिया
राष्ट्रपतीपदासाठी किमान वयोमर्यादा ……… आहे.
1. ३० वर्षे
2. ३५ वर्षे
3. २५ वर्षे
4. ४० वर्षे
>>2. ३५ वर्षे
लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस कोणता?
1. कार्बन डायऑक्साईड
2. मिथेन
3. कार्बन मोनोक्साइड
4. सल्फर डायऑक्साईड
>>1. कार्बन डायऑक्साईड
घटकराज्याच्या महाधीवक्त्यांची नियुक्ती ……….. यांच्यामार्फत केली जाते.
1. राज्यपाल
2. गृहमंत्री
3. मुख्यमंत्री
4. अर्थमंत्री
>>1. राज्यपाल
‘हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे ?
1.नांदेड
2.हिंगोली
3. औरंगाबाद
4.पुणे
>> नांदेड
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित चे मुख्यालय कोठे स्थित आहे ?
1.नांदेड
2.अकोला
3.नागपुर
4.पुणे
>>1. अकोला
सोनमर्ग, गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे ……….. येथे आहेत.
1. सिक्कीम
2. आसाम
3. जम्मू आणि काश्मीर
4. मेघालय
>>3. जम्मू आणि काश्मीर
कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करतात?
1.01 जानेवारी
2.25 जानेवारी
3.31 जानेवारी
4.24 फेब्रुवरी
>>1. 25 जानेवारी
भारतातील सर्वोच्च शिखर कोणते?
1. के-२
2. कळसुबाई
3. नंदादेवी
4. अन्नपूर्णा
>>1. के-२ [8,611 मीटर]
चंद्र व सूर्य यांचा दरम्यान पृथ्वी आल्यास ……….. हे ग्रहण होते.
1. खंडग्रास सूर्यग्रहण
2. चंद्रग्रहण
3. कंकणाकृती सूर्यग्रहण
4. खग्रास सूर्यग्रहण
>>2. चंद्रग्रहण
‘बक्सारची लढाई’ …………… वर्षी झाली.
1. १८६४
2. १५६४
3. १६६४
4. १७६४
>>4.
बक्सारची लढाई२२ ऑक्टोबर, १७६४झाली
ोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने “तुरुंग पर्यटन” नामक उपक्रमाचा प्रारंभ केला?
1. महाराष्ट्र
2.गोवा
3.केरळ
4.लधाख
>>1. महाराष्ट्र
……….. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधाळेपणा संभवतो.
1. ड
2. क
3. ब
4. अ
>>4. अ
सूर्याला सर्वात जवळ असणारा ग्रह …….. आहे.
1. बुध
2. शुक्र
3. मंगळ
4. पृथ्वी
>>1. बुध
…………. येथे भारताने पहिली अणुचाचणी घेतली.
1. पोखरण
2. दिल्ली
3. माथेरान
4. जयपूर
>>1. पोखरण
‘सेंट्रल वाॅटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन’ महाराष्ट्रात ……………. येथे आहे.
1. मुंबई
2. नागपूर
3. पुणे
4. नाशिक
>>3. पुणे
लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते ❓
– गोपाळ हरी देशमुख
– डॉक्टर भाऊ दाजी लाड
– विष्णुबुवा ब्रह्मचारी
– महादेव गोविंद रानडे
>> गोपाळ हरी देशमुख
महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ आडनाव काय होते ❓
– मोरे
– गोरे
– सातपुते
– भोरे
>> गोरे
‘रेडी’ हे बंदर ………………. या जिल्ह्यात आहे.
1. रत्नागिरी
2. ठाणे
3. रायगड
4. सिंधुदुर्ग
>>4. सिंधुदुर्ग
‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२११’ ……………….. या शहरांना जोडतो.
1. सातारा-पुणे
2. नागपूर-मुंबई
3. सोलापूर-धुळे
4. धुळे-नागपूर
>>3. सोलापूर-धुळे
‘आझाद हिंद सेने’चे अध्यक्ष व सरसेनापती कोण होते?
1. शहनवाजखान
2. कॅ. लक्ष्मी स्वामिनाथन
3. शामाप्रसाद मुखर्जी
4. सुभाषचंद्र बोस
>>4. सुभाषचंद्र बोस
कायमधारा ही जमीन महसुलाची पद्धती कोणी सुरू केली ❓
– लॉर्ड वेलस्ली
– लॉर्ड कॉर्नवालीस
– लॉर्ड मिंटो
– लॉर्ड डलहौसी
>>??????